Nehodí se? Vůbec nevadí! Zboží můžete vrátit až do 30 dní
S dárkovým poukazem nešlápnete vedle. Obdarovaný si za dárkový poukaz může vybrat cokoliv z naší nabídky.
Až 30 dní na vrácení zboží
THE HISTORY OF MAHABHARATA IS LIKE A MYTH YET IT IS A STORY OF A ROYAL FAMILY. IF WE TRY TO CONSIDER IT AS A STORY, THEN IT APPEARS TO BE AN EPIC, AND WHEN WE APPLY THE RULES OF EPIC TO IT, IT APPEARS TO BE AN APPREHENSIVE JUDGMENT. THIS EPIC MAY APPEAR TO BE DECEITFUL BUT ITS BEAUTY LIES IN ITS PECULIARITY. MAHABHARAT GIVES US THE TRUE PICTURES OF FOUR RIGHTEOUS CHARACTERS ON THE FOUR WALLS OF THE TEMPLE OF RELIGION. EACH WALL WILL PROUDLY REVEAL THE `KARMAYOGI` KRISHNA, `KARMAVEER` BHISHMA, `KARMANURAGI` YUDHISTHIR AND `KARMASANYASI` VIDUR RESPECTIVELY. THEY ALL HOLD DIVINE QUALITIES. MAHABHARATA IS SUCH A SENSITIVE TOPIC, MUCH HAVE BEEN WRITTEN ABOUT IT AND MUCH MORE WILL BE WRITTEN ABOUT IT. WHEN WE READ THIS EPIC, IT BRINGS DIFFERENT UNKNOWN ASPECTS TO CONSIDER OVER AND OVER AGAIN. IT SHOWS EACH INCIDENT IN NEW LIGHT, NEW PERSONALITIES, NEW FORMAT, NEW COLOURS.. महाभारताला इतिहास म्हणावे तर ते पुराण वाटते आणि पुराण म्हणू जावे तर ती राजघराण्याची कहाणी वाटते. एक कथा म्हणून त्याचे मूल्यांकन करावे तर ते विलक्षण असामान्य काव्य वाटते आणि काव्याच्या भिंगातून त्याच्याकडे पाहिल्यास तो दर्शनशास्त्राचा ग्रंथ आहे असे प्रतीत होते. पहिल्या दृष्टिक्षेपात महाभारताचे शास्त्रीय रूप फसवे भासले, तरी त्याचे सौंदर्यही त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असण्यातच आहे. महाभारतात ज्या धर्माचा बोध आहे, ज्या धर्माचे प्रयोजन आहे त्या धर्माची एखाद्या मंदिराच्या आकारात कल्पना केली तर त्या मंदिराच्या चार भिंतींवर चार वेगवेगळ्या धर्मपुरुषांचे दर्शन होते. एका भिंतीवर कर्मयोगी श्रीकृष्ण धर्माचे अगदी अभिनव रूप धारण करून उभे आहेत. दुसया भिंतीवर कर्मवीर भीष्म उभे आहेत. भीष्मांच्या धर्मतत्त्वात अवगाहन करणे म्हणजे आकाशाला मापण्यासारखे होईल. तिसया बाजूला उभा आहे कर्मानुरागी युधिष्ठिर. युधिष्ठिर स्वत:च धर्माचा अंश आहे. चौथ्या भिंतीवर मात्र साक्षात धर्म स्वत:च उभा आहे, हा धर्म म्हणजेच कर्मसंन्यासी महामना विदुर! महाभारताबद्दल मधूनमधून सारखे लिहिले जात आहे आणि यापुढील काळातही लिहिले जाईल. त्याचे कारण प्रत्येकवेळी नव्याने वाचताना महाभारताचे प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना सूर्योदयाप्रमाणे, भरतीच्या लाटांप्रमाणेच नव्या रूपाचे, नव्या रंगाचे, स्वच्छ, निरभ्